हिवाळी विधानसभा अधिवेशनासाठी हॉटेल मालकांनी तयारी करावीत-जिल्हाधिकारी नितेश पाटील,
बेळगाव : हिवाळी अधिवेशन 19 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार असून मंत्री, आमदार, उच्चपदस्थ अधिकारी यांना दरवर्षीप्रमाणे उत्तम निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे शहरातील सर्व…
आगीत जळाला तब्बल 21 एकरातील ऊस, परीसरात हळहळ
अथणी, दिनांक 19 (प्रतिनिधी) : तब्बल 21 एकर जमिनीवर उभा ऊस आगीत जळाल्याची घटना अथणी तालुक्यातील हुलगबाळी गावच्या शिवारात घडली आहे. लक्ष्मण ठक्कन्नवर या शेतकऱ्याने हुलकबाळी रोडवरील आपल्या शिवारात 21…
कुपटगीरी ग्रामस्थांना आज खानापूर शहरातील गटार मिश्रीत पाणी मिळाले, (व्हिडिओ)
खानापूर येथील मलप्रभा नदिवर काल फळ्या (पत्रे) घालून पाणी आडवीण्यात आल्याने खानापूर शहरवासीयांच्या पाण्याची सोय झाली पण पाणी आडवीण्यात आल्याने नदि पुलाच्या पलीकडील गावाना पाणी पुरवठा प्रतीवर्षीप्रमाणे अल्प प्रमाणात जात…
महाराष्ट्र वीर पुत्राला वीरमरण कुपवाड्यात गस्तीवर होते, अचानक बर्फाचा मोठा तुकडा आला….तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू!
महाराष्ट्र पुत्राला वीरमरण, कुपवाड्यात गस्तीवर होते, अचानक बर्फाचा मोठा तुकडा आला… 3 जवानांचा दुर्दैवी मृत्यू!लष्करातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये अलमोरा पोस्ट परिसरात हे तीन जवान गस्त घालत होते.राजगोळकर, श्रीनगरः…
बेळगाव येथे विविध फळे आणि फुलांचे आकर्षक व मनमोहक प्रदर्शन
बागायत खात्यातर्फे फळे आणि फुलांचे प्रदर्शन बेळगावातील ह्युलम पार्क येथे भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची फळे,फुलांची रोपे तर. विक्रीला ठेवण्यात आली आहेत शिवाय फुलांच्यापासून विविध प्रतिकृती साकारण्यात आल्या…
खानापूर तालुक्यातील डोंगरगाव भागात 25 गव्यांचा कळप
खानापूर तालुक्यातील डोंगरगाव भागातील जंगलात काल सायंकाळी 25 गवी रेड्यांचा कळप सामाजिक कार्यकर्ते राजु जांबोटकर यांना दिसुन आला त्यातील एक गवी रेडा रस्त्याच्या जवळ बसलेला आढळुन आला त्याचा व्हीडिओ ते…
खानापूर, बेळगांव परीसरात थंडीच्या प्रमाणात वाढ, ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटल्या,
खानापूर - देशातील विविध राज्यात तापमानात बदल झाला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील अनेक भागात थंडी पुन्हा वाढली आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते.मात्र, सोमवारपासून ढगाळ वातावरण…
या गावात १८ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी
यवतमाळ - विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. या गावात १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोविड-19 संक्रमणादरम्यान, ऑनलाइन अभ्यासासाठी प्रत्येकाच्या हातात मोबाइल…
मलप्रभा नदि घाट ब्रीज वर पाणी आडवीण्यासाठी पत्रे घालण्याचे काम प्रगतीपथावर,
खानापूर येथील मलप्रभा नदि घाटाला लागुन असलेल्या पुलावर प्रतीवर्षी प्रमाणे कार्तिकोत्सव आमावश्येला पाणी आडवीण्यासाठी फळ्या (पत्रे) घालण्यात आलेल्या असुन उद्या सकाळ पर्यंत मलप्रभा नदि भाविकांना व नागरिकांना तुडुंब भरलेली दिसणार…
सिलिंडरचे दर कमी करावेत म्हणून वयोवृद्ध नागरिकाचे गोकाक ते बेळगाव सायकल चालवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गोकाक तालुक्यातील अडीवेट्टी गावच्या आजोबांनी इंधन आणि सिलिंडरचे दर कमी करावेत मागणीसाठी पंचाहत्तर किलोमिटर सायकल चालवून बेळगावला येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्ते कल्लय्या निंगय्या मठपती यांनी विविध मागण्यासाठी गोकाक…